‘बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’ यशस्वीपणे राबवा

      जळगाव, दि.१३ :-  गाव, वाड्या आणि वस्त्यांना शहराशी जोडणारी, सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य…

शेतकऱ्यांना पीक कर्जासह खते, बि-बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावेत -पालकमंत्री गुलाबराव पाटील

      जळगाव, दि.१३ :-   मोसमी पावसाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. आगामी…

सातत्याने पाणीटंचाईचा सामना करणारी गावे जलजीवन मिशन आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट करावीत – पालकमंत्री अतुल सावे

    जालना, दि.०९:- ज्या गावांना सातत्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, अशी गावे जल जीवन…

बियाणे-खतांची कृत्रिम टंचाईसह विशिष्ट कंपनीचे उत्पादन घेण्याची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करावी – पालकमंत्री अतुल सावे

    जालना, दि.०९ :-  खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बि-बियाणे, खते व कृषी निविष्ठा उपलब्ध होतील…

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    जळगाव, दि.३० :- जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर व जळगाव तालुक्यात झालेल्या वादळी वारा व…

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करा – कृषी आयुक्त सुनिल चव्हाण

      जालना, दि.०८ :- आगामी  खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे व खते  उपलब्ध…

बालविवाह रोखण्यासाठी समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे – रुपाली चाकणकर

      जालना, दि.०३ :- बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र तरीही…

छोट्या व्यावसायिकांनी आत्मनिर्भरतेसाठी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

      जालना, दि.०२ :- कोरोना साथीच्या आजारामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती, लोक घराबाहेर…

तरुणांनी कंपनीसाठीचे ज्ञान आत्मसात करुन भविष्यात मोठा उद्योगपती होण्याच्या दिशेने वाटचाल करावी- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

    जालना, दि. १८ :- आपल्या  देशात केवळ मनुष्यबळाची कमतरता नसून कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस औद्योगिक…

पत्रकार बंधूंच्या उपोषणास देगलुर संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा.

  देगलूर प्रतिनिधी, दि.१९ :- पत्रकार बंधूंच्या उपोषणास देगलुर संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा दिनांक १८-११-२०२२ रोजी…