आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पालघर दि. ११ :-  केंद्र व राज्य शासनाद्वारे आदिवासी समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना…

चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांचे दिवसभराचे भारनियमन रद्द

मुंबई, दि. ११ :-  चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये…

जनावरांना लम्पी चर्मरोग मुक्त करण्यासाठी काळजी व सुश्रुषा यावर ८० टक्के भर द्यावा

यवतमाळ, दि. ११ :-  महाराष्ट्रामध्ये लम्पी चर्मरोग हा साथरोग हाताळणे हे पशुसंवर्धन विभागासमोर मोठे आव्हान होते.…

राज्यातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद,दि. ११ :- राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे  नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर…

मिशन वात्सल्य अंतर्गत विधवा महिलांची मालमत्ताविषयक प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत

हिंगोली, दि. ११ :- मिशन वात्स्ल्य अंतर्गत विधवा महिलांची मालमत्ताविषयक प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत. तसेच…

० ते ५ वयोगटातील बालकांची होणार मोफत आधार नोंदणी

वाशिम, दि. १० :- जिल्हयातील सर्व ० ते ५ वयोगटातील बालकांचे मोफत आधार कार्ड काढण्याला सुरुवात…

मतदार जनजागृतीच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी – निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे पुणे, दि. १० :-  छायाचित्रासह…

थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

मुंबई, दि. १० : राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी…

दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. १० :- दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग…

महाराष्ट्राचे सुपुत्र न्या.डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांनी ५० वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

नवी दिल्ली, १० : महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी  आज भारताचे ५० वे …