एन.एस.डी.सी दिल्लीमार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

      चंद्रपूर, दि. २६ : भारतातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा…

शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना टप्पा दोन राबविणार- पालकमंत्री अब्दुल सत्तार

      हिंगोली, दि.२६ :-  नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयाची नानाजी…

नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे- न्यायाधीश भूषण गवई

    औरंगाबाद दि.२६ :- उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायव्यवस्थेतील घटकांनी सर्वसामान्य नागरिकाला कमी वेळात न्याय तसेच…

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील पिडीतांना त्वरीत अर्थसहाय्य द्या – जिल्हाधिकारी विनय गौडा

      चंद्रपूर, दि. २५ :-  अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) दाखल झालेल्या…

देगलूर महाविद्यालयाची कु.वैभवी आय.आय.टी जाम परीक्षा उतीर्ण

      देगलूर प्रतिनिधी,दि.२५ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर येथे बीएससी…

टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णांना आहार कीट वाटप

      चंद्रपूर, दि. २५ :-  जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून कोरपना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र…

भाऊचा ‘माणुसकीचा फ्रिज’ या उपक्रमामध्ये राजस्थानी महिला मंडळातर्फे वर्षभर दररोज एक डबा देण्यात येणार

      नांदेड प्रतिनिधी,दि.२४ :- अन्न वाया न जाता खऱ्या गरजूंना अन्नदान व्हावे या उद्देशाने…

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनीमुळे पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

      लातूर, दि. २४ :- राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने सौर…

दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

          जळगाव, दि. २३ :-  अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जळगांव जिल्ह्यासह राज्यातील…

एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही – कृषी मंत्री

      नंदुरबार, दि. २३ :- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील नंदुरबारसह ४ ते ५…