लातूर जिल्ह्याच्या परंपरेतला शेत महोत्सव “येळवस”

लातूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येत्या रविवार, दि. 2 जानेवारी रोजी समुद्राला जशी, पाण्याची भरती…

भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षनिमित्ताने जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण नद्यांवर साजरा झाला नदी उत्सव

नदी प्रदूषण आरोग्याच्या दुष्टीने वाढणारी मोठी समस्या आहे. प्रदुषण कमी करण्यासाठी राज्य शासनाबरोबर केंद्रशासनही प्रयत्न करीत…

शासनाचा मोठा निर्णय; कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसाला ५० हजार देणार

२०१९ च्या सुरुवातीच्या संपूर्ण काळात वृत्तपत्रांचे, न्यूज चॅनलचे, समाजमाध्यमांचे ठळक मथळे हे कोरोना महामारीच्या विविध दाखल्यांनी…

आदिवासी बांधवांसाठी विकासवाटा

जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रमातंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावच्या कार्यक्षेत्रात अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी शासनाच्यावतीने योजनेच्या माध्यमातून…

अमृत महोत्सवी वर्षात सामाजिक न्यायाची आघाडी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातच या शासनाने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. या दोन वर्षाच्या काळात अनेक…

माझी वसुंधरा अभियान २

पर्यावरणाचे जतन, संवर्धन केले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. निसर्गाशी असलेले नाते दृढ करण्यासाठी…

अमृतमहोत्सवाची-बालसंजीवनी अभियान

पुणे जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण राज्याच्या बालमृत्यूपेक्षा कमी आहे. बालमृत्यूच्या कारणांचा शोध घेऊन हे प्रमाण आणखी कमी…

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये…

अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं?

काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मंडेला’ नावाचा तमिळ भाषेतला सिनेमा पाहिला. ओटीटीवरचा सिनेमा असल्यामुळे त्यातला नायक आणि कथानकही पठडीबाहेरचे असणार…

“असा अलौकिक शिवआराधक होणे नाही.. शिवशाहीर शिव चरणी लीन…!”– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांकडून तीव्र शोक व्यक्त. “असा अलौकिक शिवआराधक होणे नाही.. शिवशाहीर शिव…