सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाजच; पाउसामुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई, दि. ३१ :  राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत