२२ जानेवारी व ५ फेब्रुवारीला जिल्हयातील नागरिकांसाठी “समाधान शिबीरपालकमंत्री संजय राठोड यांचे लाभ घेण्याचे आवाहन

वाशिम,दि.२ नागरिकांच्या तक्रारी,अर्ज व निवदने याचा जलद गतीने निपटारा व्हावा यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले…