समाजातील प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्याची राज्याची परंपरा अबाधित.

मुंबई, दि. २१ : राज्यातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याला आजवर लाभलेल्या प्रत्येक…

शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आसले येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

सातारा, दि. २१ : शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे  यांच्या पार्थिवावर आज आसले ता. वाई येथे…

निर्यात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी वाणिज्य उत्सवाचे आयोजन.

मुंबई, दि. २१ : निर्यात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय ‘वाणिज्य उत्सव’ परिषदेचे आयोजन करण्यात आले…

इयत्ता बारावी परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांनी २५ सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन.

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १२ वी परीक्षेचा…

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करावे.

पुणे, दि.२१ : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करावे तसेच जिल्हा वार्षिक…

तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा व महानगर पालिका प्रशासन सज्ज.

‘तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाची तयारी’ विषयावर चर्चासत्र Ø  ३ तास उद्योग व्यापार क्षेत्रातील संघटनांशी चर्चा Ø  पोलीस, मनपा, जिल्हा…

रयत क्रांती संघटनेच्यावतीने पिक विमा कंपनीच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले

शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची केली रयत संघटनेने तहसीलदार व कृषि अधिकाऱ्याकडे मागणी. शेतकऱ्याचे…

कुंडलवाडी शहरात श्रीगणेश विसर्जन डी.जे.विरहित उत्साहाने व शांततेत संपन्न .

कुंडलवाडी प्रतिनिधी– रुपेश साठे दि. २० :      कुंडलवाडी शहरातील श्री गणेश मंडळानी सकाळपासून श्री…

‘जिल्हा परिषदे’च्या शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण.

मुंबई, दि. २० : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळावे याकरिता महसूल व…

सोनाली नवांगुळ व मंजूषा कुलकर्णी यांचे साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन.

मुंबई दि २० – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोनाली नवांगुळ व मंजूषा कुलकर्णी यांचे साहित्य अकादमी…