उत्कृष्ठ सेवेद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडवून शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करा

यवतमाळ दि. ०३ ऑक्टोबर :-  शासन व प्रशासनाने दिलेल्या उत्कृष्ठ सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी…

केंद्रीय मंत्री नारायण राणे व केंद्रीय राज्यमंत्री भानु प्रताप सिंग वर्मा यांची सेवाग्राम आश्रमला भेट

वर्धा, दि.०३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त केंद्रीय लघु आणि मध्यम मंत्री नारायण…

पालकमंत्री संजय राठोड काल २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात

वाशिम दि ०३ :- पालकमंत्री संजय राठोड हे काल  २ ऑक्टोबर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा…

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांना अभिवादन

हिंगोली प्रतिनिधी , दि. ०३ :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती…

जलजीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबास नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध करावे

नाशिक, दि. ०२ :- केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत असून या…

जिल्ह्यात लम्पी प्रतिबंधक लसीकरण गतीने पूर्ण करावे

अमरावती दि. ०२ :-  राज्यात लम्पी रोग नियंत्रणासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा…

सर्वसामान्यांना केंद्रीभूत ठेऊन विकासकामे करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.०२ :- जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत, अशा सूचना…

भेसळ करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा

चंद्रपूर, दि. २ ऑक्टोबर : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात काही उद्योजक तसेच विक्रेते अन्नधान्यांमध्ये…

असंघटीत क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षिततेची योजना पोहाेचवा

स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशनसह विविध योजनांचा घेतला आढावा     औरंगाबाद, दि.२ :- ई-श्रम…

जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये २ ऑक्टोंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत महाश्रमदान व विविध उपक्रम राबविण्यात येणार

हिंगोली प्रतिनिधी, दि. ०२ : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशनानुसार जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर,…