राहुल गांधीचा “भारत जोड़ो” तर जिल्ह्यातील नेत्यांचा स्थानिक “पत्रकार छोडो” संपन्न ?

  देगलूर प्रतिनिधी,दि.०८ :- काँग्रेस पक्षाला हवे असणारे भावी पंतप्रधान व वायनाडचे खासदार श्री राहुल गांधी…

भारत जोडो यात्रा ही देशाच्या राजकारणात आमूलाग्र बदल घडवून आणणारी आहे; नागा सीतारामुलू

    देगलूर प्रतिनिधी, दि ०८:-  राहुल गांधींच्या पदयात्रेने पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त होणार आहे.राहुल गांधींसोबत…

केसर आंबा आणि मोसंबी फळपीकाची उत्पादन व निर्यात क्षमता वाढवणार

औरंगाबाद, दि. ०८ :-   केसर आंबा आणि मोसंबी फळपीकाची  उत्पादन व निर्यात क्षमता वाढविण्यासाठी सुविधा उपलब्ध…

माढेळी येथील सामाजिक सभागृहाबाबत पालकमंत्र्यांनी घेतली बैठक

चंद्रपूर, दि. ०८ : वरोरा तालुक्यातील माढेळी येथे स्व. ताराचंद हिकरे यांच्या नावाने बांधण्यात येणा-या सामाजिक सभागृहाच्या…

पदवीधर मतदार नोंदणीत प्रशासनाची जबाबदारी मोठी

यवतमाळ, दि ०८ :- :  इतर निवडणुकांची मतदार यादी तयार होताना मतदार स्वतःहून नाव नोंदणी करतात. मात्र…

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि.  ०८ : आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय…

प्रधानमंत्री आवास योजना गतिने राबवावी

औरंगाबाद,दि. ०८ :- प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भागात गतिने राबविण्याची गरज असून सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी…

कपिलधार तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार

बीड, दि.०८ :- महाराष्ट्रासह तेलंगाना , आंध्र प्रदेश व कर्नाटक येथील  भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे…

हर घर जल ही महत्त्वपूर्ण योजना असून त्यातील त्रुटी दूर करून कामे सुरू केली जावी

बीड, दि.०८ :- प्रत्येक गाव व घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी “हर घर जल” योजना प्रधानमंत्री नरेंद्र…