नागपुरातील सी-२० परिषदेच्या मंथनातून मोलाचे विचार बाहेर येतील – डॉ. सुस शेरपा डॉ. स्वदेश सिंह

      नागपूर, दि. १९ :- नागपूर शहराला मोठा वैचारिक वारसा लाभला आहे. याच शहरात जी-२० परिषदेअंतर्गत २०…

संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

      नाशिक, दि.१९ :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मेक इन इंडिया व मेड…

मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले

ठाणे, दि. १९ :-  विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून वासिंद येथे थांबलेल्या शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चच्या मागण्या…

शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी शासन प्रयत्नशील- अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.१९ मार्च :- शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून शासनाने  यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात अल्पकालीन व दिर्घकालीन…

पौष्टिक तृणधान्याचा आपल्या आहारामध्ये वापर आरोग्यासाठी चांगला असून त्याचे आहारातील प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न गरजेचे – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

बीड, दि.१९ :-  पौष्टिक तृणधान्य च्या वाढीसाठी “मिशन मिलेट’ ला सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा संदेश प्रधानमंत्री…

समान पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

      पुणे दि.१९ :-  पुण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पुणेकरांच्या किमान गरजांना प्राधान्य दिले…

खेळण्या-बागडण्याच्या वयात कर्करोगाचे उपचार घेणे दुख:द – राज्यपाल रमेश बैस

      मुंबई ,दि.१९ :-  जे वय खेळण्या-बागडण्याचे आहे, अभ्यास करण्याचे आहे. त्या वयात मुलांना…