नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत

  मुंबई, दि.२७(रानिआ): औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ ऑगस्ट २०२२ रोजी…