सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह.

मुंबई दिनांक 6 :- सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना…

भविष्यातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाबाबत सकारात्मक कार्यवाही करा

मुंबई, दि. 6 : ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प (Desalination) राबविण्यासाठी जिल्ह्यातील महानगरपालिकांनी…

अर्जेंटिनाच्या राजदूतांनी घेतली उद्योगमंत्र्यांची भेट

मुंबई, दि. 5 : अर्जेंटिनाचे राजदूत ह्यूगो गोबी यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात सदिच्छा भेट…

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रस्ताव सादर करण्याचे राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांचे निर्देश

मुंबई, दि. ३० : अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव (ता.शेवगाव) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे ‘साहित्यरत्न भूमी’…

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

राज्य व जिल्हा आपत्कालिन यंत्रणांनी समन्वय, सहकार्याने बचाव-मदतकार्य राबवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश रेड…

पुस्तकातील व्यक्तीच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळेल – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते समाज भूषण पुस्तकाचे प्रकाशन. मुंबई, दि.२८ : ‘समाज भूषण’ या…

वाचन संस्कृती जोपासण्यात साहित्यिकांची भूमिका महत्वाची – गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड

औरंगाबाद, दिनांक २७ : समाज मनाला एकत्र आणण्याचे काम हे वारकरी संप्रदायाच्या चळवळीतून झाले असून ही…

महाराष्ट्र सदनात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.

नवी दिल्ली, २६ : पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची  जयंती काल महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील…

तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु

मुंबई, दि. २५ : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र…

महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. २५ : मनोज मुंजाळ आणि सपना बाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद…