इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर धनंजय उंबरकराची काव्यरचना!

*युद्ध त्यांचे सुरु* *…आणि झळा आपल्याला…* युद्ध त्यांचे सुरु आणि झळा आपल्याला! इंधनाच्या टंचाईत जपा भारताला!!…

मानवी मूल्यांची जपणूक करणारी कविता : अभंग समतेचे

‘अभंग समतेचे ‘ हा कवी चंद्रकांत गायकवाड यांचा पहिलाच काव्यसंग्रह. मराठी संतांनी सुरू केलेला हा काव्यप्रकार…