राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा.

मुंबई : दि. ०२ :  शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित…

योगविद्येच्या प्रचारासाठी ‘प्राण ते प्रज्ञा’ हे पुस्तक मार्गदर्शक – खा.शरद पवार

मुंबई, दि. ०१ : योगविद्या हे भारताने जगाला दिलेले तत्त्वज्ञान आहे. जगन्मान्य अशी योगसाधना सातत्याने केल्यास…

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय

मुंबई, दि. २८ :- राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

१३ वे आफ्टरनून न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार राजभवन येथे प्रदान

लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, मंदाकिनी आमटे, उषा नाडकर्णी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित देवेंद्र फडणवीस, नीलम गोऱ्हे,…

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर व कर्मचारी यांची पदे तातडीने भरावीत

मुंबई, दि.२६ : चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम दिलेल्या कालावधीत पूर्ण करा तसेच शासकीय महाविद्यालयातील…

ब्रम्हगिरीसह संतोषा आणि भागडी येथील उत्खननाबाबत वस्तुस्तिथीदर्शक अहवाल येत्या आठ दिवसात सादर करा.

मुंबई, दि. २५: गेल्या काही दिवसांपासून ब्रम्हगिरीसह संतोषा आणि भागडी डोंगररांग येथे अवैधरित्या उत्खनन होत असल्याच्या…

मुंबईत २८ ऑगस्टला रानभाज्या, कृषिमाल विक्री महोत्सव .

ठाणे, दि. २५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ या मोहिमेंतर्गत ‘उत्पादक ते…

राजयोगिनी ब्रह्मकुमारी शकु दिदी यांनी राज्यपालाना राखी बांधली.

मुंबई, दि.  – रक्षाबंधनानिमित्त राजयोगिनी ब्रह्मकुमारी शकु दिदी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांना काल राजभवन…

रक्षाबंधनाच्या सणामुळे घराघरात आनंद, चैतन्य येईल; – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. मुंबई, दि. २२:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील…

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या उपायांबाबत प्राधान्याने विचार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १९ : – मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळता येईल, अशा उपाययोजनांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न…