चिपळूणमध्ये युद्धपातळीवर पुनर्वसन कार्य सुरू

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत चिपळुणात तळ ठोकून रत्नागिरी, दि. २६ :- चिपळुणातील परिस्थिती…

राज्यावरील विविध संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नाही; उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २६ : कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबियांवर…

जयंती साजरी करताना कायद्याचे उल्लंघन करू नका

देगलूर प्रतिनिधी दि. २५  देगलुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व जनतेस देगलूर पोलीस स्टेशन तर्फे आवाहन…

बुद्धांच्या शिकवणुकीमुळे वसुधैव कुटुंबकम् मुल्याला बळकटी मिळाली : जी. किशन रेड्डी

गुरुपौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमा – धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्कृती मंत्री सहभागी २४ जुलै २०२१…

उद्योग आणि व्यापारात उभारी ; मंत्री पियुष गोयल

  देशातील स्टार्टअप्स जगतामध्ये एक नवीन उर्जा आहे. २०२१ च्या केवळ पहिल्या ६ महिन्यांत भारताने आणखी…

आपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ

आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण नाशिक, दि. २५ : महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले…

३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर – सातारा

  १८ जणांचा मृत्यू, २४ जण बेपत्ता तर ३ हजार २४ पशुधनाचा मृत्यू सातारा, दि.२५ :…

मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र

आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी जोरदार मोहीम नांदेड २५ दि  : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या…

केंद्र सरकारच्या ई-संजीवनी उपक्रमाद्वारे 80 लाखांहून अधिक रुग्णांना सेवा पुरवण्यात आली

भारत सरकारची  ई संजीवनी ही  राष्ट्रीय टेलिमेडिसिन  सेवा  लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. ८० लाख दूरध्वनी-सल्ला मसलती …

८१८ प्रकल्पांमधील ७९२प्रकल्पांना ५८९२ कोटी रुपये अनुदान देऊन खाजगी अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास मंजूरी

नवी दिल्ली: दि २४ केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री श्री प्रल्हादसिंग पटेल म्हणाले, की सरकार कृषी…