विद्यार्थ्यांच्या हितालाच शासनाचे प्राधान्य .

औरंगाबाद, दिनांक १३ :  विद्यार्थ्यांच्या विकासाला केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्या हिताचे निर्णय शासन घेत आहे. कमवा आणि शिका,…

महिला सरपंचानी नियमांची माहिती व अभ्यासतून गावांचा सर्वागींण विकास करावा – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,दि.९ : महिला सरपंचानी पदाला न्याय देण्यासाठी व जनतेच्या विश्वासाला पात्र  ठरण्यासाठी  परिपत्रके, शासन निर्णय यांची माहिती…

तोंडोळी येथील पीडित महिलांची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट.

औरंगाबाद, दि.२५ :- पैठण तालुक्यातील तोंडोळी येथील पिडीत महिलांची आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…

घाटीतील ऑक्सिजन प्लांटचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

औरंगाबाद, दि.२४, :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे पीएम केअर्स फंडातून उभारण्यात आलेल्या पी.एस.ए. (Pressure Swing…

तीर्थक्षेत्रांचा दर्जा वाढविण्याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करा – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद, दिनांक १९ : खुलताबाद येथील हजरत शेख मुन्तजबुद्दीन जर जरी बक्ष आणि भद्रा मारोती येथे येणाऱ्या…

औरंगाबादची पर्यावरणपूरक पद्धतीने औद्योगिक‍ विकासाकडे वाटचाल

औरंगाबाद, दि.१३ :- पर्यावरणपूरक आणि शाश्वत औद्योगिक प्रगतीसाठी महाराष्ट्र शासनाने नेहमीच पुढाकार घेतला असून उपयुक्त आणि…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

तिर्थक्षेत्राच्या विकासकामांचाही घेतला आढावा औरंगाबाद, दिनांक 05 : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. …

अतिवृष्टीग्रस्तांचे पंचनामे काटेकोरपणे करावेत – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

औरंगाबाद, दि. २८ :- औरंगाबाद विभागातील अतिवृष्टीमुळे  ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असा एकही गरजू शेतकरी मदतीपासून…

माहूर गडावरील ‘रोप वे’ला गती; राज्य शासन व ‘वॅपकॉस’मध्ये करार

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला करार. औरंगाबाद, दि. २७ : रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या…

साहित्य समाजाच्या विकासासाठी साह्यभूत – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

औरंगाबाद, दि. २६ : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचं व दिशा…