मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनरेगा पुस्तिका, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

    लातूर, दि.११ :-  ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’…

एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक संकलनास प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

डीबीटीद्वारे रक्कम होणार बँक खात्यात जमा लातूर, दि.११ :- राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील पात्र एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना…

‘जलपर्णी’ मुक्त गोदावरी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक दि.११ :- दूषित पाण्यामुळे जलपर्णी फोफावते. जलपर्णीच्या संकटाने नद्या प्रदूषित होत आहेत. जलपर्णी असेल तर नदीचा…

शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेवर मिळतील याची दक्षता घ्या – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

      ठाणे, दि.११ :- कोकण विभागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बि-बियाणे, पिककर्ज आदी वेळेवर मिळण्यासाठी कृषि…

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे

    नंदुरबार, दि.१० :-  जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी यंत्रणेने सुक्ष्म नियोजन…

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न वाढविण्यासाठी आराखडा तयार करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सोनचाफा, हळदीचे लागवड क्षेत्र वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना खरीप हंगामात खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होईल…

पोलिस अधीक्षक मा.सोमेय मुंडे यांना शौर्यचक्र प्रदान

      देगलूर प्रतिनिधी,दि.१०:- देगलूरचे सुप्रसिद्ध सर्जन मा.डॉ. विनायक मुंडे साहेब यांचे सुपुत्र तथा लातूरचे…

देगलूर येथे गौतम बुद्ध जयंती निमित्त धम्मज्योत रॅली संपन्न

      देगलूर प्रतिनिधी,दि.१० :- जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती…

सातत्याने पाणीटंचाईचा सामना करणारी गावे जलजीवन मिशन आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट करावीत – पालकमंत्री अतुल सावे

    जालना, दि.०९:- ज्या गावांना सातत्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, अशी गावे जल जीवन…

बियाणे-खतांची कृत्रिम टंचाईसह विशिष्ट कंपनीचे उत्पादन घेण्याची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करावी – पालकमंत्री अतुल सावे

    जालना, दि.०९ :-  खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बि-बियाणे, खते व कृषी निविष्ठा उपलब्ध होतील…