राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित मुंबई,दि.१७  : पूर परिस्थितीबाबत तातडीची उपाययोजना म्हणून राष्ट्रीय…

‘स्वराज्य महोत्सवा’साठी ३५ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी

राज्यातील ३५८ तालुके व ३५१ पंचायत समित्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये मुंबई, दि. ०७ : “आजादी…

आषाढी एकादशीनिमित्त 9 जुलै रोजी नांदेड, जालना व औरंगाबाद येथून विशेष रेल्वे

  मुंबई प्रतिनिधी, दि. ०५ :- दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूर येथे गर्दी करतात.  या भाविकांच्या…

लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया – राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव, अधिकाऱ्यांशी संवाद मुंबई, दि. ०१ जुलै  :-  लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्या कामातून…

राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी होणार – गृहविभागाची अधिसूचना जारी

मुंबई  दि. २९  – महाराष्ट्र शासनाने राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे…

राज्यात ५२७ टँकर्सने पाणीपुरवठा

मुंबई प्रतिनिधी, दि.२३ :- राज्यात २० जूननुसार ६३४ गावे आणि १३९६ वाड्यांना ५२७ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात…

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, दि. २२ : कोकणातील मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर दक्षिण…

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या

६ ते १४ जुलै दरम्यान धावणार गाड्या; वाखरी येथील रिंगण सोहळ्यासाठी २०० बसेस उपलब्ध मुंबई, दि.…

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १६ : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे,…

११ ते १७ ऑगस्ट दरम्यान स्वराज्य सप्ताह आयोजित करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि.१५  : येत्या ११  ते १७  ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये स्वराज्य सप्ताह आयोजित करण्याचे नियोजन करण्यात…