योग्य नियोजन करुन जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा – पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड.

हिंगोली, दि. १० :  जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेंतर्गत  सन 2021-22 या वर्षासाठी प्राप्त झालेला निधी योग्य…

नांदेड जिल्ह्यातील ११३ किलोमीटर रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा वाढ – पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश.

नांदेड दि. 10 : नांदेड जिल्ह्यातील सुमारे 113 किमी इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांना…

कोरोनामुक्त गावातील शाळा सोमवारपासून सुरू करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना.

सोलापूर, दि.१०: शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 450 गावातील 335 शाळा सोमवारपासून…

कोयनानगर येथील नियोजित एसडीआरएफ आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राचा प्रस्ताव तयार करा – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई.

सातारा दि.१० :  कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याबाबत पोलीस विभागाने…

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवतीची पालकमंत्र्यांकडून विचारपूस.

अमरावती, दि. १०: मोर्शी तालुक्यातील बऱ्हानपूर येथील कु. आरती संजय काळे या अभियांत्रिकीच्या युवतीवर दोन दिवसापूर्वी…

शेतकऱ्यांच्या वीजेसंबधी समस्या तातडीने सोडवाव्या – उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे.

अहमदनगर जिल्ह्यात दहा सब स्टेशन उभारण्यात येणार श्रीरामपूर तालुक्याला दोन सब स्टेशनचा फायदा मिळणार पाणी पुरवठा…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली पाहणी.

, दि.9 (जिमाका) :- औरंगाबाद मधील क्रांती चौक येथे उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पूर्णाकृती…

संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी व्हावी- महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर.

मुंबई, दि. ९ : थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा  यांची १५० वी जयंती राज्यात शासकीय यंत्रणेमार्फत साजरी…

महाराष्ट्र राज्य विकास कर्जरोखे २०२१ ची परतफेड १० ऑगस्ट २०२१ रोजी.

मुंबई दि. 8 :  महाराष्ट्र शासन, वित्त विभाग  अधिसूचना क्र.एलएनएफ -10.11/प्र.क्र.2/ अर्थोपाय दि. 5 ऑगस्ट 2011…

नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध; ‘नियो मेट्रो’ प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री.

नाशिक, दि. ८ – निसर्गरम्य असलेल्या नाशिक शहराला प्रदूषणमुक्त ठेवून शहराचे हवामान संतुलित ठेवण्यासाठी आणि नाशिकच्या सर्वांगीण विकासाकरिता…