‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करा

कोल्हापूर दि. ०१ :- केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर…

शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्त्वपूर्ण

कोल्हापूर, दि.३० : शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्त्वपूर्ण…

साहित्य उत्सव, वाचन कट्टा उपक्रम राबवून वाचन संस्कृती रुजवुया

कोल्हापूर, दि.२२ : कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची भूमी आहे, या भूमीला ऐतिहासिक वारसा आहे. अनेक साहित्यिक…

राष्ट्रीय युवा महोत्सव आणि कोविड लसीकरण जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर, दि. १३ : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त २५ वा राष्ट्रीय युवा महोत्सव आणि कोविड १९…

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार

कोल्हापूर, दि. ०६ : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल. या कर्मचाऱ्यांचे…

कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा -पालकमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक कोल्हापूर, दि.४ जानेवारी २०२२: कोरोनाच्या…

राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश

कोल्हापूर, दि.३०: राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आज दुपारी ३.१५ च्या दरम्यान जलसंपदा विभागाला यश आले…

आधुनिकीकरणासाठीच्या जागेचा प्रस्ताव तात्काळ सादर करा – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर दि. १८  : पंचगंगेचे प्रदुषण रोखण्यासाठी इचलकरंजी टेक्स्टाईल सीईटीपी प्लँटच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा प्रस्ताव…

सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेच्या ठेवीदारांना DICGC द्वारे देण्यात आलेल्या रक्कमेच्या धनादेशांचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते वितरण

कोल्हापूर, दि. १३ :  केंद्र सरकारने सुधारणेचं मोठं पाऊल उचलत बँक ठेव विमा संरक्षण १ लाख…

पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेसारखी योजना राबविण्याचा मानस – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. १२ : ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास विभाग सदैव तत्परतेने काम करीत आहे. यापुढे पाच हजारांपेक्षा…