दिग्गज पुरस्कारार्थींमुळे राजर्षी शाहू पुरस्काराची उंची वाढली – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर, दि. २७: राज्यातील अनेक दिग्गज व्यक्तींना राजर्षी शाहू पुरस्काराने आजवर गौरविण्यात आले आहे. भाई माधवराव…

कोरोनामुळे विधवा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे – कृषीमंत्री दादाजी भुसे

कोल्हापूर, दि.१८: कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत…

दूधगंगा डावा कालव्यामुळे दिंडनेर्ली, नागाव, नंदगाव, दऱ्याचे वडगाव पंचक्रोशीत समृद्धी नांदणार- पालकमंत्री सतेज पाटील पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रथमत: प्रवाहित हो

कोल्हापूर, दि. ६ : कोल्हापूर जिल्ह्यात सिंचनाची परंपरा ५० वर्षाहून अधिकची आहे. लोकराजा शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे…

विविध प्रजातींच्या आंब्यांची चव चाखायचीय.. आंबा जत्रेला भेट द्या- जिल्हाधिकारी राहूल रेखावार

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व कोल्हापूर, दि.२० : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी…

चित्रकार – शिल्पकारांची राजर्षी शाहू महाराजांना अभूतपूर्व मानवंदना

कोल्हापूर दि. २५  :-  राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज…

वनविभागाच्या नूतन कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर, दि. २३ : वन विभागाच्या अत्यंत देखण्या आणि आकर्षक अशा नवीन वास्तूचे उद्घाटन तसेच जंगल…

राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाचा दिमाखात शुभारंभ; शाहू विचारांचा जागर करणार

कोल्हापूर दि. १९ :- राजर्षी शाहू महाराज हे समतेचा संदेश देणारे आणि पुरोगामी विचारांचा जागर करणारे…

२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव विजयी घोषित

कोल्हापूर, दि. १७: २७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव…

कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी १२ एप्रिलला सुट्टी जाहीर

कोल्हापूर , दि. २९  : भारत निवडणूक आयोगाने कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या रिक्त असलेल्या जागी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम…

शेतमजूर,यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पो वाहन चालकांसाठी मंडळ स्थापन करण्याचा मानस – कामगार मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी, दि. २२ :  कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे असंघटित कामगारांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होत…