लातूर जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

जिल्ह्यात घरोघरी तिरंगा फडकविला जावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती   ग्रामपंचायत कार्यालय, बचत गट यांच्याकडून विक्री…

माहिती आहे तुम्हाला? देशातला पहिला” मॉल ” शंभर वर्षांपूर्वी लातूरात उभा राहिला ….!!

मॉल म्हणजे काय तर मोठी इमारत किंवा कनेक्ट इमारतींची मालिका ज्यामध्ये विविधवस्तू एकत्र मिळणाऱ्या दुकानाची मालिका……

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना ७७ व्या जयंतीनिमीत्त पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून अभिवादन

लातूर ,दि.२७ आपल्या कार्यकर्तृत्वाने जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख…

लातूर जिल्हा खरीप हंगामपूर्व – २०२२ च्या आढावा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीवर कृषी विभागाने नियोजन करून निर्बंध आणावेत; बियाण्यावर निर्धारित दरापेक्षा अधिकचा दर लावणाऱ्यांवर…

५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दृकश्राव्य माध्यमातून दिल्या शुभेच्छा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप लातूर, दि.२५ :- दृष्टी दान करता येते,…

लोकशाही अधिक सक्षक्त करण्यासाठी लेखकांने त्रयस्थपणे व्यक्त व्हायला हवं

लातूर प्रतिनिधी, दि. २४ :- भारतरत्न लता मंगेशकर साहित्य नगरी लोकशाही मूल्ये शेवटच्या माणसाला समजण्यासाठी पर्यावरण,…

शासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त

साहित्य संमेलनात शासनाच्या द्विवर्षपूर्ती प्रदर्शनाचे भव्य आयोजन; राज्यमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन…

लातूर जिल्ह्यात होणारे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करु – राज्यमंत्री तथा स्वागताध्यक्ष संजय बनसोडे

दि. २२ ते २४ एप्रिलदरम्यान उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती…

लोककला ही महाराष्ट्राची परंपरा, ती जपली पाहिजे – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

लातूर प्रतिनिधी दि. २७  –  लावणी, दशावतार, खडी गंमत, झाडी पट्टी या महाराष्ट्राच्या विविध भागात त्या…

औसा निलंगा तालुक्यातील रोहयोच्या कामांबाबत बैठक घेऊन निर्णय घेणार – राज्यमंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. २५  : औसा  व निलंगा तालुक्यातील महात्मा गांधी  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार  हमी योजनेंतर्गत फळबाग…