प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळाल्या दहा रुग्णवाहिका – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याहस्ते लोकार्पण

नागपूर प्रतिनिधी, दि.०८ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण  आरोग्य सेवा अधिक  सक्षम करण्यासाठी  प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र  दहा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध…

इलेक्ट्रिक बस हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि ०८ : कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्ट्रीक बस…

घरांसाठी मदतीचा प्रस्ताव लवकर तयार करा – पालकमंत्री बच्चू कडू

अकोला,दि.०८ जिल्ह्यात पूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे पूर्ण झाले असून सानुग्रह अनुदान वितरण बऱ्यापैकी…

दलित साहित्याच्या योगदानाची दखल जागतिक पातळीवर  : अरूण खोरे

नवी दिल्ली, दि. ०८ : मराठी साहित्यातील  दलित साहित्याच्या योगदानाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आल्याचे मत…

‘कोविड’मुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृती आराखडा तयार करावा – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

जळगाव, दि. ०७  : कोविडमुळे ज्या महिलांना आपला पती गमवावा लागला आहे अशा महिलांना शासनाच्या विविध…

महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे सिनेमा आणि करमणूक केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेणार – अमित देशमुख

मराठी पटकथा लेखन शिबिरात सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा सहभाग मुंबई, दि. ०७ : मुंबई ही देशाची आर्थिक आणि…

उपलब्ध पाण्याच्या काटेकोर वापराद्वारे कृषी विकासातूनच शेतकऱ्यांचे हित – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

परभणी, दि. ०७ :- कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाण्याचे प्रभावी नियोजन व त्याचा न्याय वापर अधिक महत्त्वाचा…

पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सोलापूर, दि. ०७ : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र…

मातृभाषेतून ज्ञानाची होणारी उकल अधिक सुलभ आणि महत्त्वाची – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नांदेड  दि. ०६ :- बदलत्या काळानुरुप ज्ञानशाखा, विषय बदलत चालले आहेत. शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचेही महत्त्व वाढले आहे.…

‘कोरोना’मुळे एकाकी झालेल्या धुळे जिल्ह्यातील महिलांच्या पुनवर्सनासाठी उपसमिती गठित करावी! – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

धुळे, दि. ०६ : कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाच्या सुचनेनुसार…